Thursday, September 3, 2026

राजकीय

शहबाज शरिफ सूर्यावर थुंकू नका…..

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला संपन्न झालेल्या SCO शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेत चीन, रशियासह एकूण १० देशांचे राष्ट्रप्रमुख सामील झाले होते. त्यात भारताचे...

मनसेला कृष्णराज महाडिकांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला....

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवे वळण; CBI तपासातून आता सत्याचा शोध

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण आदेशामुळे पुन्हा एकदा निर्णायक वळण मिळाले. गेल्या सहा वर्षांपासून विविध प्रश्न, आरोप-प्रत्यारोप आणि संशयांच्या भोवऱ्यात...

“जलो मत बराबरी करो” अमित ठाकरे…

पुण्याच्या शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात "छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो का लावला", असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा...

आत्मनिर्भरतेच्या दिशेने जाताना, महिलांना सक्षम करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना व विकासकामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. https://twitter.com/i/broadcasts/1nxeLMwgNjLJX पुण्यात आज भाजपच्या...

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला दिशा देण्यासोबतच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने केले जाते, असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी...

फडणवीसांना भाजपच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत एन्ट्री मिळणार?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्राच्या राजकारणात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार, याबाबत राजकीय...

देवभाऊंचे खरे ‘सामाजिक रक्षाबंधन’

कोरोना महामारीनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न नागपुरात करण्यात आला. सुमारे 300 कोविड प्रभावित कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्यापासून ते प्रीती आकरे यांच्या पुनर्विवाहापर्यंतचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सक्षमीकरणाचा वेगळा आदर्श मांडतो.

‘वन्दे मातरम्’ म्हणताना काँग्रेसला संकोच नेमका कुणासाठी?

‘वन्दे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण रचनेवरून पुन्हा एकदा राजकीय आणि सांस्कृतिक चर्चा सुरू झाली आहे. १९३७ मध्ये काँग्रेसने पहिल्या दोन कडव्यांच्या सार्वजनिक गायनाचा निर्णय का घेतला? उर्वरित कडव्यांमधील दुर्गा, कमला आणि वाणी या प्रतीकांचा नेमका अर्थ काय? आणि आजच्या भारतात या ऐतिहासिक भूमिकेकडे कसे पाहावे? या प्रश्नांचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभावनेच्या संदर्भात घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा.

ट्रम्प यांची भारताच्या निवडणूक प्रणालीला पसंती; ‘सेव्ह अमेरिका कायदा’ मंजूर करण्याची मागणी

भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगातील सर्वांत मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते. याच कारणांमुळे ती ट्रम्प यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना आकर्षक वाटते. https://twitter.com/TimesNow/status/2089503818077909454 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...

पुणे मेट्रो ३ चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते – मुख्यमंत्री

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो होणार लवकरच सुरू, सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांचा दौरा असण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी...