Thursday, June 25, 2026

बातम्या

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का?

वर्धा जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारे शासनाच्या पशुपालन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक नुकसान झाले, ही बाब निश्चितच गंभीर आहे. मात्र, अशा काही घटनांवरून संपूर्ण...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि 'सामाजिक न्याय दिना'चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक...

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला

महाराष्ट्राची सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना खासगी सावकारांच्या पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था,...

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात

भारतातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि किल्ले हे आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे जिवंत पुरावे आहेत. काळ बदलत असताना या वारशाचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीही बदलत...

इतिहासाची विटंबना, परकीय विचारवंतांचे उदात्तीकरण: एगमोर म्युझियम आणि द्रमुकचे  वास्तव

तामिळनाडू मधील चेन्नई येथे ऐतिहासिक 'एगमोर गव्हर्नमेंट म्युझियम' (Egmore Government Museum) संकुलातून अलीकडेच अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. सोशल मीडिया आणि...

जमिनीखालून बोगदा आणि कोस्टल रोड: घोडबंदर रोड  ₹२२,६११ कोटींचा प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेशातील -MMR अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये ‘ठाणे’ शहराचा वरचा क्रमांक लागतो. आणि या ठाणे शहराची आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक...

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे....

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता...

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या...

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारापालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि...