Thursday, May 16, 2024

सामाजिक

अहिल्यादेवी होळकर: मंदिरांच्या निर्मात्या, कुशल शासक

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाला येत्या ३१ मे रोजी प्रारंभ होत आहे. त्या एक कुशल शासक होत्या. त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजही मार्गदर्शक आहेत. इतिहासात त्यांच्या...

घरातील हिरवा कोपरा: बागेचे स्वप्न साकार झाले

टीव्ही कॅबिनेट ठेवलेला कोपरा रिकामा झाला. त्या कोपऱ्याचा कल्पकतेने वापर करून सावलीत वाढणारी शोभेची छोटी छोटी रोपे तेथे लावली. छान हिरवा कोपरा तयार झाला....

मास्टर दीनानाथ मंगेशकर – एक अलौकिक स्वर-सूर्य

थोर संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारा हा लेख. आपल्या अलौकिक, स्वतंत्र प्रतिभेने जवळपास २४ वर्षे त्यांनी संगीत रंगभूमी गाजवून सोडली....

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती

पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम छोट्या छोट्या उपक्रमांमधून देखील चांगल्या पद्धतीने करता येते. पंढपूरमधील वरद आणि सृष्टी बडवे हे बहीण-भाऊ असे काम कशा पद्धतीने करतात,...

बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम

बीजारोपण ते वृक्षारोपण असा उपक्रम मिरज शहरात सुरू झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय झाले आहेत. जीवन रक्षक बहुउद्देशीय...

धर्मो रक्षति रक्षितः – वसुंधरा दिन विशेष

भारतीय समाज आपल्या संस्कृतीची रुजवात नव्या पिढीला घालून देत राहिला आहे. काय आहेत या समाजाची मूल्ये जी सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील? २२ एप्रिल या...

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: कसे जाल? काय पाहाल?

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील सर्वाधिक पसंती असलेले अभयारण्य आहे. १९ एप्रिल या जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉर्बेट यांचे निसर्गप्रेम, त्यांनी केलेले संशोधन...

स्मरण भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय. महिला सक्षमीकरणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती

हिरवाईची सोबत १: गच्चीवरील बाग कशी फुलवावी, तज्ज्ञाचे मार्गदर्शन

आपली बाग असावी असे प्रत्येकीला वाटत असते. पण छोटी घरे असतील तर ती कशी फुलवावी हा प्रश्न असतो. अशावेळी गच्चीवरील किंवा अगदी गॅलरीतील बाग...

सिंचन, जलनियोजनाचे पुरस्कर्ते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ विकास नको होता. तळागाळातील माणसांचा विचार करणारा मूल्याधारित विकास त्यांना हवा होता. जलनियोजन, सिंचन, कामगार याविषयी त्यांनी धोरणनिश्चिती केली. देशासाठी स्वस्त आणि भरपूर वीज, याबद्दल ते आग्रही होते.

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य परंतु सध्या धर्मांतरीत झालेल्यांना आरक्षण, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयाला कायम विरोध केला होता. मात्र...