Wednesday, July 16, 2025

तंत्रज्ञान

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नागपूर : विदर्भातील नागपूर वन विभाग (Nagpur Forest Department), पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर...

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ (Offshore Port) होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत...

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'महाॲग्री-एआय...

ई-वाहनधोरण : प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचे दमदार पाऊल

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर, कटीबद्ध असलेल्या महायुती सरकारने नवीन ‘इलेक्ट्रिक वाहन (ई.व्ही)’ धोरणाला मंजुरी देऊन आधुनिक, हरित आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल...

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील सर्व ईव्हीएम , व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. 45 दिवस या ईव्हीएम...

स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात

स्कॅम से बचो अभियान हे ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका नियंत्रणात राखण्यासाठी मदत करेल डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे हा...

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात…

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय  मंत्री डॉ. जितेंद्र...

महादेव बेटींग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरला दुबईत अटक

महादेव बेटींग ॲपचा (Mahadev betting App) सूत्रधार सौरभ चंद्राकरला (Saurabh Chandrakar) दुबईत (Dibai)अटक करण्यात आली आहे. बेटींग घोटाळा आणि फसवणूक प्रकरणी महादेव बेटींग एपचा सूत्रधार...

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र:देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे, ज्याला "महा सायबर" म्हणून ओळखले जाते. हे प्रकल्प सुरुवातीला मुंबईत आणि नंतर राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांत...

महा सायबर – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महा सायबर' - 'महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं' उद्घाटन केलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित करण्यासाठी 837 कोटी रुपयांच्या...

भारताचे खरे रत्न हरवले…

भारतीय उद्योग (Indian Industry) जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे भारताचे खरे रत्न उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी नवल टाटा (Ratan...