निवडणुका
उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे द्या
२०१९ सालचा भाजप - शिवसेना युतीला मिळालेला जनादेश पायदळी तुडवत उद्धव ठाकरे यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमवेत हात मिळवणी करुन मुख्यमंत्रीपदी स्वत:ची नियुक्ती करवून घेतली. बाळासाहेब ठाकरे...
निवडणुका
धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न
CM Eknath Shinde : “राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी...
निवडणुका
निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान
भारतीय लोकशाही ही समर्थ हातात सुरक्षित आहे. याच्या अनेक सकारात्मक घटना २०२४ मधील निवडणुकांमध्ये ठळकपणे पुढे आल्या. हिमाच्छादित प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि दुर्गम...
निवडणुका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी,...
कोकण
विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका (Teachers and Graduates Election) पुढे ढकलण्याचा निर्णय...
राजकीय
मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा
मणिशंकर अय्यर हे काॅंग्रेसच्या हिंदूद्रोही मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. अय्यर यांना पुन्हा एकदा पाक आणि मुस्लिम प्रेमाचा पान्हा फुटला आहे. अय्यर हे अडगळीत पडलेले नेते...
राजकीय
कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा…
खोट्याच्या गोंगाटात सत्याचा आवाज क्षीण होतो. वस्तुस्थितीला मागे टाकून दंतकथाच अधिक चवीने चर्चिल्या जातात. कधी कधी या दंतकथा देशाचे सार्वभौमत्व, देशाची प्रतिमा यांच्यावरही विपरीत...
काँग्रेस
मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात
पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा...
काँग्रेस
संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल
महाराष्ट्र : राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा...
नाशिक
चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ,...
राजकीय
पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा
महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही...