पर्यावरण
पाण्याचे अर्थकारण
पाण्याचे अर्थकारण’ या लेखात शेती, उद्योग, ऊर्जा आणि नागरी विकासामध्ये पाण्याचे आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचे मूल्य, जलवाटप, वाढती मागणी, जलकार्यक्षमता आणि शाश्वत जलव्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करून भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक धोरणांची मांडणी करण्यात आली आहे.
पर्यावरण
तळे राखी तो पाणी चाखी
हर बूंद जिंदगी का – लेखमाला
मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद...
पर्यावरण
वन्दे नदीमातरम्
भारतीय संस्कृतीत नद्या या केवळ जलप्रवाह नसून जीवन, सभ्यता आणि श्रद्धेचा आधार आहेत. ‘वन्दे नदीमातरम्’ या लेखात गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यांसह भारतीय नदीसंस्कृतीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घ्या.
पर्यावरण
जलेस्मिन् सन्निधिं कुरु…
भारतीय संस्कृतीत पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नसून जीवन, अध्यात्म आणि संस्कृतीचे प्रतीक मानले गेले आहे. ‘जलेस्मिन् सन्निधिं कुरु’ या संकल्पनेद्वारे जलाचे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घेऊया.
पर्यावरण
पाण्याच्या पाऊलखुणा
पाण्याच्या पाऊलखुणा (Water Footprint) ही संकल्पना आपल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जलवापराचे वास्तव समोर आणते. पृथ्वीवरील गोड्या पाण्याची मर्यादित उपलब्धता, भारतातील वाढते जलसंकट आणि शाश्वत जलव्यवस्थापनाची गरज या लेखातून सविस्तर जाणून घ्या.
महामुंबई
मुंबईच्या नालेसफाईसाठी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा हवीच!
भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही सध्या प्लास्टिक आणि मानवनिर्मित कचऱ्याच्या समस्येने आक्रंदत आहे. अशा परिस्थितीत, मुंबईतील नाले आणि नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी...
पर्यावरण
सौरऊर्जा : आत्मनिर्भर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा पाया
एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे सामरिक आव्हान जर कोणते असेल तर ते ऊर्जा सुरक्षेचे आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल...
पर्यावरण
पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग
पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व हवा, पाणी, माती, वनसंपदा आणि जैवविविधता यांच्यावर अवलंबून आहे. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे...
विशेष
‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल
दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक...
पर्यावरण
मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई
गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीच्या युनिट ३२ (Unit 32) मध्ये २ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), राज्य सरकारचा दुग्ध विकास विभाग आणि...
महाराष्ट्र
हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास
महाराष्ट्राने २०१४ ते २०२६ या काळात हरित क्षेत्र वाढवण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊले टाकली आहेत. अधिकृत अहवालांनुसार २०१५-१६ ते २०२१-२२ दरम्यान वन आणि वृक्ष आच्छादित...