Saturday, September 19, 2026

शिक्षण

३६ जिल्ह्यांत मराठी भाषा कार्यालये 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये आणि मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या यंत्रणेमुळे प्रशासनातील मराठीचा वापर, बोलीभाषांचे जतन, स्थानिक साहित्याला प्रोत्साहन आणि ग्रामीण वाचनसंस्कृतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दप्तराचे ओझे उतरले, शिक्षणाचा आनंद वाढला

शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या पाठीवर लटकणारे जड दप्तर हे अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. शिक्षणाच्या ओझ्यासोबतच दप्तराचे वाढते वजनही विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम...

अक्षर साक्षर ते आत्मनिर्भरता

साक्षरता म्हणजे फक्त  अक्षर ओळखणे नव्हे; तर वाचलेल्या शब्दाचा अर्थ समजून घेणे, प्रश्न विचारणे, आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची...

वैदिक गणिताचे रहस्य

प्रस्तावना भारतातील प्राचीन ज्ञानपरंपरेचा उल्लेख झाला की दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसतात. एका बाजूला आधुनिक विज्ञानातील प्रत्येक शोध भारतात हजारो वर्षांपूर्वीच झाला होता, असा अतिरंजित अभिमान;...

जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त कराव्यात – ग्रामविकास मंत्री

सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शासकीय, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व भौतिक सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा काल मंत्रालयात...

जनजाती विद्यार्थी वसतिगृहांसाठी ३० वर्षे वयोमर्यादेच्या निर्णयाला स्थगिती

राज्यातील विविध आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींच्या मागण्यांचा विचार करून, तसेच माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सकारात्मक निर्देशानुसार, शासकीय आदिवासी वसतिगृह योजनेशी...

बालभारती समिती: पाठ्यपुस्तके मूल्यधारित असावीत

बालभारतीच्या इयत्ता ६ वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील २०१६ आणि NEP-सुधारित २०२६ आवृत्तीमध्ये वैदिक आहार, वर्णव्यवस्था, धार्मिक प्रथा आणि स्त्रियांच्या स्थानाची मांडणी कशी बदलली आहे? या बदलांमागील मूल्याधारित शिक्षण, बालमानसशास्त्र आणि ऐतिहासिक वस्तुनिष्ठतेचा तौलनिक आढावा या लेखातून घेऊया.

भैय्याजी जोशींचे विधान: बुद्धिमत्तेला मूल्यांची जोड नसेल, तर विकास दिशाहीन

शिक्षणाचा खरा अर्थ शिक्षण म्हणजे नेमके काय? केवळ पदव्या मिळवणे, उपजीविकेचे साधन शोधणे की स्वतःसोबत समाज आणि राष्ट्राचा उत्कर्ष साधणारा एक सुसंस्कृत नागरिक घडवणे? आज जेव्हा आपण आधुनिक, तंत्रज्ञानस्नेही आणि...

सामाजिक क्रांतीचा कणा असलेल्या आश्रमशाळा

स्वातंत्र्योत्तर भारताच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात जेव्हा दुर्गम, डोंगराळ आणि अतिसंवेदनशील भागांतील शोषिक व वंचित घटकांच्या विकासाचा विचार केला जातो, तेव्हा ‘आश्रमशाळा’ या संकल्पनेचे...

कचरावेचकांच्या पाल्यांना केंद्रीय योजनेतून थकीत शिष्यवृत्ती दिली जाणार

केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने अंतर्गत साफसफाई आणि स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, राज्यातील 'महा-डीबीटी' (MahaDBT)...

साहित्यिक भीष्म: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार जयंती

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी इतिहास संशोधन, मराठी साहित्य, शिक्षण आणि भाषा संवर्धन या क्षेत्रांत सात दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान दिले. ‘साहित्यिक भीष्म’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऋषितुल्य विद्वानांच्या कार्याचा हा अभ्यासपूर्ण परिचय.