Friday, July 10, 2026

राष्ट्रीय

दहशतवाद्यांना महानायक बनविण्याचे कारस्थान

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० हे कलम गेले असले तरी अनेक मार्गांनी तिथल्या फुटीर चळवळीचे, दहशतवादाचे गुणगान करण्याची प्रवृत्ती अजून कायम आहे. तिचे एक उदाहरण नुकतेच समोर आले...

राम मंदिर न्यास: अफवांना चोख उत्तर आणि पारदर्शक कारभार

प्रभू श्रीरामललांचे अयोध्येतील भव्य मंदिर हे केवळ एक वास्तू नसून करोडो हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षाचे, श्रद्धेचे आणि असंख्य कारसेवकांच्या बलिदानाचा जिवंत पुरावा आहे. मात्र,...

इतिहासाची विटंबना, परकीय विचारवंतांचे उदात्तीकरण: एगमोर म्युझियम आणि द्रमुकचे  वास्तव

तामिळनाडू मधील चेन्नई येथे ऐतिहासिक 'एगमोर गव्हर्नमेंट म्युझियम' (Egmore Government Museum) संकुलातून अलीकडेच अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. सोशल मीडिया आणि...

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे....

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट? 

भारतातील राजकारण आता केवळ सभांपुरते, पोस्टरपुरते किंवा निवडणूक प्रचारापुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, मीम संस्कृती, वायरल व्हिडिओ आणि डिजिटल मोहिमा यांच्या माध्यमातून नव्या...

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA) ला अँथ्रोपिकच्या 'क्लॉड मिथॉस' या प्रगत एआय मॉडेलमुळे निर्माण झालेल्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष निर्देश...

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य

भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' प्रमाणेच 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या...

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका...

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष...

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा...

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास

ईशान्य भारताच्या कुशीत वसलेल्या मणिपूर आणि मिझोरमच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये एक असा समुदाय निवास करतो, ज्यांच्या आयुष्याची पहाट केवळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनीच नाही, तर एका...