Thursday, August 14, 2025

शेती

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात...

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश!

नवी दिल्ली : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत (Sale of fake and low-quality fertilizers) वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी...

चीनमधून बेकायदा बेदाणा आयात थांबवा; अजित पवारांची केंद्राकडे मागणी

मुंबई : चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे राज्यातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे....

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)...

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई : राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांवर बंदी (Ban on plastic and artificial flowers) घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेच्या...

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'महाॲग्री-एआय...

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या...

शेतकऱ्यांना दिलासा! फळपीक विमा योजनेला ६ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance Scheme) अर्ज करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी...

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल

मुंबई : शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून, शेतकरी, आडते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधत त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पणन विभागाने विशेष प्रयत्न...

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या मागणीला यश मिळाले असून, द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा कर (GST) मधून वगळण्यात आले आहे....