Tuesday, October 22, 2024

शेती

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : "महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने शेतीसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून १४,००० मेगावॅट वीजनिर्मितीचे काम सुरू झाले आहे,"...

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अमरावती : 'इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून (Sericulture) जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा,' असे आवाहन अमरावती चे...

Soybean : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन हमीभावात वाढ

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा (Soybean) हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे....

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर; मोदी-शाह यांचे शिंदेंकडून आभार व्यक्त

मुंबई : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपये जारी केले आहेत. जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये...

देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर

महाराष्ट्र : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज झाला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत...

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खरीप हंगाम अनुदान वितरण सुरू

मुंबई : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा ई – शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ...

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते...

29 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कारांचे वितरण

मुंबई : कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार (Agriculture Award)...

राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता; बळीराजाला सिंचनासाठी मोठा दिलासा

मुंबई : राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी,...

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ४ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना २३७ कोटींची मंजूरी

मुंबई : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain)झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी (Damage to Agricultural Crops) शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी...