सामाजिक
पारधी समाजाच्या उत्कर्ष पर्वाला नवी दिशा
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-सज्जनपुरी येथील सर्वोदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेत ८ ऑगस्ट रोजी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्ष पर्वाचा भव्य सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आदिवासी...
विदर्भ
अकोल्यात जात पडताळणीत ३ नगरसेवकांची गच्छंती
अकोला महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या तीन नगरसेवकांवर अवैध जात प्रमाणपत्रामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित झालेल्या नगरसेवकांमध्ये अमरीन सदफ सय्यद नाझीम,...
विदर्भ
विदर्भ : प्रेताच्या टाळूवरचे लोणी म्हणजेच साठेबाजी…
राज्यात उद्योग क्षेत्रात सरासरी मागणीपेक्षा पेट्रोलची मागणी २३%नी वाढली आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल ५२%नी वाढ झाली आहे. अकोला येथे तर १५४% पेक्षा जास्त...
विदर्भ
गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे…
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ रविवार, २४ मे २०२६ च्या मध्यरात्रीच्या सुमारास काही बजरंग दल कार्यकर्ते बिजोरा टोल नाक्यावर उभे होते. यावेळी एक संशयित...
इतिहास
१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात...
विदर्भ
उद्यापासून पाच दिवसीय ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ ला प्रारंभ
यवतमाळ : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ चे आयोजन २७ ते ३१ मार्च या कालावधीत वाघापूर...
विदर्भ
अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त...
शेती
बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट
मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी...
तंत्रज्ञान
विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी
नागपूर: "जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत...
बातम्या
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद
मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९...
विदर्भ
नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस
मुंबई : अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हनुमान गढी परिसराचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या परिसराच्या...