महामुंबई
तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!
काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली.
या प्रचार सभेत शिवसेना (उबाठा) चे...
महामुंबई
अरेरे, राज तू हे काय बोललास?
काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली.
या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक...
निवडणुका
मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर
नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद...
महामुंबई
मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?
मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "विकास करणारे आपल्या कामातून...
निवडणुका
कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : "ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही," अशा शब्दांत...
विशेष
मुंबई : बंधुता परिषदेत सामाजिक समरसतेचा संदेश
मुंबई : युथ मेडिकोस फॉर इंडिया (YMI), मेडिविजन आणि सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील बोरा बाजार, फोर्ट येथील...
राजकीय
मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न
मुंबई: मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण सांगत स्वतःला मराठीचे उद्धारकर्ते म्हणवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेश...
महामुंबई
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक...
पश्चिम महाराष्ट्र
देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे
पिंपरी-चिंचवड : 'जोपर्यंत देशात जातीभेद अस्तित्वात आहे, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. समाजात जातीभेद कायम राहिल्यास भविष्यात स्वातंत्र्याल ही धोका निर्माण...
संस्कृती
‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन
नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026...
पश्चिम महाराष्ट्र
डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे
पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक...