Sunday, November 16, 2025

विशेष

परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम

भारतातगुन्हे करून परदेशात फरार होणे ही गुन्हेगारांसाठी यशस्वी रणनीती ठरली आहे. आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, दहशतवादी कारवाया आणि संघटित गुन्हेगारी यामध्ये सहभागी असलेले अनेक आरोपी भारताबाहेर जाऊन कायद्याच्या कक्षेबाहेर राहतात....

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी..

अफगाणिस्तानामधील तालिबान सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या राजनैतिक संबंधांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात बगराम विमानतळ...

भारताची आफ्रिकेशी लष्करी भागीदारी, वॉशिंग्टनला हादरवतेय?

जग चीनकडे पाहण्यात व्यस्त असताना, भारताने एक असा भूराजकीय डाव खेळला की, वॉशिंग्टनमध्ये खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीसहून अधिक आफ्रिकन देशांशी लष्करी...

भक्तीमार्गाचा जागर संबंध देशात करणारे ‘संत नामदेव’

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे संत शिरोमणी नामदेव. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतही सार्वजनिक जीवनावर संत नामदेव...

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव..

‘इक ओंकार सतनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील...

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले

भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती...

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता

भारताची एकता ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलांमध्ये, संगीतात आणि सामायिक परंपरांमध्ये कायम अनुभवत असतो. उद्या असलेल्या “राष्ट्रीय एकता दिना”च्या निमित्ताने, संस्कृती आणि...

ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

"ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य...

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुण्यात ‘स्वदेशी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठही मिळत आहे. खादीच्या उत्पादनांना आणि ग्रामीण...

जागतिक आर्थिक उलथापालथ आणि भारताचा धोरणात्मक उदय

जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गिरक्या घेत फिरते आहे आणि असे काही निर्णायक बदल घडत असतांना दिसून येत आहेत की जे संपूर्ण जगाला हादरवून सोडतील....

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत

संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त...