इतिहास
संस्कृत.. वैभव भारताचे…
संस्कृत ही केवळ एक भाषा नसून भारताच्या महानतेचा, तत्त्वज्ञानाचा पाया आहे. एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांवरून अथवा आर्थिक प्रगतीवरून ठरत नसते. तर त्या देशाची संस्कृती आणि वाङ्मय...
विशेष
पावसाळ्यात एखादा तरी ट्रेक करायलाच हवा…
पुण्याजवळचे ५ निसर्गरम्य किल्ले, भटकंती होईल मस्त
पावसाळ्यात निसर्गाचे रुप आपल्या प्रत्येकाला मोहून टाकणारे असते. उन्हाने तापलेली धरती, वाढत्या तापमानाने डोंगर-दऱ्या आणि झाडांची झालेली रया...
विशेष
तस्लिमा, तुमचे भारतात सहर्ष स्वागत आहे…
इतिहास कधी कधी दबक्या पावलांनी पुनरागमन करतो. तो येताना भूतकाळाचे गुणगान करत नाही तर भूतकाळ उघडा करण्यासाठी इतिहास असा परतत असतो. गाजलेल्या बांगलादेशी लेखिका...
विशेष
ज्ञानवापी वाद, श्रीकृष्ण जन्मभूमी व संभल जामा मस्जिद समन्वयाने मिटवण्यास दोन्ही पक्षांचा नाकार
ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद आणि संभल जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित मध्यस्थी उपक्रमात सहभागी होण्यास नकार...
विशेष
राजकारणी असूनही एक सामाजिक आदर्श: हरिष भांदिर्गे यांचा संकल्प
सामान्यतः 'राजकारणी' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते राजकीय दौरे, सभा, हार-तुरे, घोषणा आणि वाढदिवसाच्या दिवशी लागणारे मोठमोठे होर्डिंग्ज. वाढदिवस म्हटला की केक कापून,...
आर्थिक
पैसे वाढवायचे तर योग्य गुंतवणूक गरजेची…
चांगला नफा मिळवण्याच्या ४ सोप्या टिप्स
आपण नोकरी, व्यवसाय करत असताना महिन्याकाठी काही रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते. मग आपण आपल्या गरजा लक्षात घेऊन...
महामुंबई
मुंबईच्या नालेसफाईसाठी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा हवीच!
भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही सध्या प्लास्टिक आणि मानवनिर्मित कचऱ्याच्या समस्येने आक्रंदत आहे. अशा परिस्थितीत, मुंबईतील नाले आणि नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी...
ख्रिश्चन
ख्रिस्तीय अंत्यसंस्कारांचे बदलते वास्तव
मुंबईतील कॅथलिक ख्रिश्चन समाजात अंत्यसंस्कारांच्या पारंपरिक आणि खर्चिक पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्याविषयी अलीकडच्या काळात व्यापक मंथन सुरू झाले आहे. या सामाजिक चर्चेची सुरुवात मुंबईतून...
इतिहास
थायलंडमध्ये सापडलेल्या सोन्याच्या अंगठीने उलगडले भारताशी दोन हजार वर्षांपूर्वीचे नाते
थायलंडमध्ये सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सुमारे दोन हजार वर्षे जुनी सोन्याची अंगठी सापडली असून, त्यावरील ब्राह्मी लिपीतील कोरीव लेखामुळे इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण...
पश्चिम महाराष्ट्र
बालमनांवर ताबूतांचा संस्कार?
प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही देशाच्या भावी पिढीचा आणि संस्कृतीचा पाया असतो. या वयात मुलांच्या कोऱ्या मनावर जे संस्कार केले जातात, तेच त्यांची जीवनदृष्टी आणि...
विशेष
पावसाळ्यात फिरायला जाताय? ४ गोष्टी, वर्षा सहल होईल झक्कास..
उन्हाने लाही-लाही झाल्यानंतर कधी एकदा पाऊस पडतो असे सगळ्यांनाच झालेले असते. पाऊस पडला की हवेत थोडा गारवा येतो आणि हुश्श वाटते. पावसामुळे निसर्गाचे पालटलेले...