Sunday, January 19, 2025

विशेष

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण

महाकुंभ : प्रयागराज, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर महाकुंभ (Mahakumbh) आयोजित केला जात आहे. महाकुंभात स्नान केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे....

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल?

महाकुंभ : महाकुंभाचे (Mahakumbh) आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ऋषी-मुनी या महान सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदाचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू होत आहे...

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास

महाकुंभ : हिंदू धर्मात महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याला मोठे महत्त्व आहे, यावेळी कुंभमेळा (kumbh Mela) 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील...

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था; तेथील हिंदूंचे प्राण वाचवा

भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा ‘बांगलादेशमधील (Bangladesh) सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र...

बांगलादेशी घुसखोरी थांबविण्याकरिता वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या

....मात्र भारतीय एकमेकाशी भांडण्यात दंग पाकिस्तान ,चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे दुर्दैवाने, देशांतर्गत विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जाते....

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका

घुसखोरांविरोधात बोलायला राज्य सरकारे, राजकीय पक्ष, नोकरशाही, वृत्तपत्रे तयार नाहीत भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi Infiltrators) बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष...

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज

बांगलादेशातील अल्पसंख्यकांची स्थिती सुधारा बांगलादेशातील हिंदू समुदायांविरुद्ध झालेल्या नरसंहाराप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचीविनंती यूकेमधील (153 Hindu Organisations) १५३ हिंदू संघटनांनी मिळून केली आहे. याबाबतचे एक पत्र...

आक्रमण आणि फक्त आक्रमणच!

▪️बांगलादेशात सध्या जे काही घडत आहे, ते काही विशेष नाही आणि म्हणूनच त्यात वेगळे असे काही नाही. तिथे मुस्लिम बहुसंख्येने आहेत, म्हणून इस्लाम आहे...

महाराष्ट्राने राजकारण – समाजकारणाची कूस बदलली

महाराष्ट्रावर तथाकथित पुरोगामी विचारांचा जणू काही गंज चढला होता. हा गंज हिंदू समाजानेच पुसून काढून अस्सल आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचे अभूतपूर्व प्रकटीकरण केले. महाराष्ट्र हा हिंदूविरोधी...

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी

युवकांनी राष्ट्रहितासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन चिंचवड दि.१५ (प्रतिनिधी)भारत हे संपूर्ण जगाचे आशास्थान आहे शिवरायांचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. जातीपातीत लढणे ही महाराष्ट्राची संस्कृती...

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती

बिरसांनी उलगुलान नावाने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला. अपनादिशुं अपना राज अशी त्यांची घोषणा होती. १८९७ ते १९०० अशी तीन वर्षेत्यांनी छोटा नागपूर भागातून...