Monday, August 17, 2026

युवा

झारखंडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर का उतरले आहेत?

एका परीक्षेपासून सुरू झालेला प्रश्न आता संपूर्ण भरती व्यवस्थेवर झारखंडच्या रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मैदानात पाणी साचते आहे. तरीही काही तरुण तिथेच आहेत. त्यांच्या हातात बंदुका नाहीत,...

एक पदक, दोन संदेश: करुणा आणि देशभक्ती

ग्लासगोमध्ये भारताच्या चुकीच्या नकाशावर बोट ठेवत, लव्हलिन बोरगोहेनने भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या अनुपस्थितीकडे वेधले लक्ष बहुतेक खेळाडूंसाठी बक्षिस समारंभासोबतच त्यांचा प्रवास संपतो. परंतु लव्हलिन बोरगोहेन हिच्यासाठी...

NEET प्रश्नपत्रिका गळतीपलीकडे : हा केवळ शासनाचा नव्हे, तर समाजाच्या नैतिक मूल्यांचाही पराभव आहे

नीट (NEET) प्रश्नपत्रिका गळतीचे प्रकरण आज भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्वांत गंभीर संकटांपैकी एक बनले आहे. त्याचबरोबर यूजीसी-नेट, एसएससी, विविध राज्यस्तरीय भरती परीक्षा आणि इतर...

पावसाळ्यात एखादा तरी ट्रेक करायलाच हवा…

पुण्याजवळचे ५ निसर्गरम्य किल्ले, भटकंती होईल मस्त पावसाळ्यात निसर्गाचे रुप आपल्या प्रत्येकाला मोहून टाकणारे असते. उन्हाने तापलेली धरती, वाढत्या तापमानाने डोंगर-दऱ्या आणि झाडांची झालेली रया...

सोशल मीडियातून भारतीय तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ATS ची शहजाद भट्टी प्रकरणात मोठी कारवाई

डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. तपास यंत्रणांच्या मते, त्याचा वापर गुन्हेगारी, कट्टरतावादी प्रचार, आर्थिक प्रलोभने आणि देशविघातक कारवायांसाठीही होऊ...

पैसे वाढवायचे तर योग्य गुंतवणूक गरजेची…

चांगला नफा मिळवण्याच्या ४ सोप्या टिप्स आपण नोकरी, व्यवसाय करत असताना महिन्याकाठी काही रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते. मग आपण आपल्या गरजा लक्षात घेऊन...

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा

भारतातील मल्लखांब साधकांसाठी १५ जून हा दिवस केवळ एका क्रीडाप्रकाराचा उत्सव नाही. हा दिवस एका स्वबोधी गुरूच्या स्मृतीशी जोडलेला आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता,...

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज

स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट...

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता

दहावीचा निकाल लागला की, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भविष्याची चिंता असे संमिश्र वातावरण निर्माण होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे...

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच

आता नीट प्रकरणाची गंभीर दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे महाद्वार असलेल्या 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांना...

“विद्यार्थ्यांच्या आत्महत्या”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण ..

"ज्या देशाचे सरासरी वय अवघे २९ वर्षे आहे. जिथली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या भारताकडे सबंध जग 'तरुण देश' म्हणून...