Friday, March 20, 2026

बातम्या

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा

ठाणे : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत नैतिकतेचे पतन होत असताना, भावी पिढीला रामायण, महाभारत आणि थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख करून देण्यासाठी 'संस्कृती संवर्धन...

“व्यवहार केवळ हिंदूंसोबतच”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार

पालघर : 'द केरळ स्टोरी २' हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे....

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’

ठाणे/उल्हासनगर : दिल्ली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (१५...

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी

नाशिक/इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपली खरी ओळख लपवून, खोटे बोलून तरुणीशी मैत्री...

इंदापुरात कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २९ गोवंशाची सुटका; अमानुष कोंबल्याने ३ वासरांचा गुदमरून मृत्यू

इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर पोलिसांनी गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली असून, कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे नेल्या जाणाऱ्या ३ जर्सी गायी आणि २६ वासरांची सुटका...

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’

गंगाखेड (परभाणी) : 'देव, देश आणि धर्म' यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा...

आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही

मुंबई : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल....