Saturday, July 5, 2025

Atharva Deshpande

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'महाॲग्री-एआय...

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले

ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण...

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra) उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय 'स्टडी इन महाराष्ट्र' (Study in Maharashtra) उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. ही नवीन प्रणाली NRI/PIO/OCI/FNS/CIWGC...

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या...

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) (BARTI) यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली...

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात अधिक गती आणण्यासाठी आणि न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची (New Criminal Laws) प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री...

शेतकऱ्यांना दिलासा! फळपीक विमा योजनेला ६ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance Scheme) अर्ज करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या...

Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.

To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.