वैचारिक
ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना
भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते. जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना...
विशेष
चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व
परमपूज्य दलाई लामा त्यांच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर ते शांती, करुणा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे...
विशेष
जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई
दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९८९ साली सुरू केलेला हा उपक्रम आरोग्य, विकास आणि लोकसंख्या धोरणांवर विचारमंथन...
विशेष
मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे
१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या...
वैचारिक
समन्वयकार संत ज्ञानेश्वर
तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक...
संस्कृती
भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान
साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही...
वैचारिक
ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव
ग्रुमिंग गँग संबंधित समित्यांच्या अहवालातील माहिती वाचताना मी अक्षरशः हादरले. केवळ वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये म्हणून अशा सामाजिक व्यथा, शोषण आणि आघात याकडे दुर्लक्ष...
संस्कृती
“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता
भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम...
पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रीय एकात्मतेची वारी
या रे या रे लाहान थोर।
याति भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...
वैचारिक
संतांचे अभंग, अजेंड्याच्या छायेत: नव्या युगाचे अर्बन ‘जंत’ आणि संत परंपरेचे विकृतीकरण
गेल्या काही वर्षांत एक नवा ट्रेंड सुरू झालाय. डफली-तुणतुणं घेऊन, चेहऱ्यावर करुणा ओतलेला अभिनय करत, काही मंडळी ‘कलाकार’ बनून फिरतात. संतांचे अभंग गातात, पण...
वैचारिक
‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?
“मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा”
‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे...