Wednesday, January 21, 2026

वैचारिक

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन समाजाशी काँग्रेसचे नेमके नाते काय,...

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का?  ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान...

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली की 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भाग घेणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. याकडे एका व्यक्तीने सुनियोजित पद्धतशीर काम केले...

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी..

अफगाणिस्तानामधील तालिबान सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या राजनैतिक संबंधांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात बगराम विमानतळ...

भारताची आफ्रिकेशी लष्करी भागीदारी, वॉशिंग्टनला हादरवतेय?

जग चीनकडे पाहण्यात व्यस्त असताना, भारताने एक असा भूराजकीय डाव खेळला की, वॉशिंग्टनमध्ये खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीसहून अधिक आफ्रिकन देशांशी लष्करी...

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना

भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते.  जून २०२५ मध्ये देशभरात...

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व

परमपूज्य दलाई लामा त्यांच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर ते शांती, करुणा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे...

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई

दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९८९ साली सुरू केलेला हा उपक्रम आरोग्य, विकास आणि लोकसंख्या धोरणांवर विचारमंथन...

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या...

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक...

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही...