विशेष
मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा
मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण...
उत्तर महाराष्ट्र
ओळख… नंदीबैलवाले जमातीची
महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण...
बातम्या
शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास
बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे (Shivsrushti) पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे (Baramati) सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास...
विशेष
‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस
महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे '३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था...
बातम्या
महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात...
संस्कृती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!
पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM...
संस्कृती
“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता
भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम...
पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रीय एकात्मतेची वारी
या रे या रे लाहान थोर।
याति भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...
संस्कृती
जेजुरी गडावरील महाशिवरात्र : श्रद्धेचा महासंगम
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
जेजुरी गड हा केवळ महाराष्ट्रातील नाही, तर संपूर्ण देशातील एक अनोखे तीर्थक्षेत्र आहे. कैलास...
संस्कृती
“मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज
शेवगाव : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj), ४ नोव्हेंबर रोजी शेवगाव...
काँग्रेस
काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
कोल्हापुरातील काँग्रेसच्या(Congress) आमदार जयश्री चंद्रकांत जाधव(Jayashri Jadhav)यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून...