राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार!
बारामती : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. शरद पवार गटाने पहिल्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर केले...
संस्कृती
भोसरीत उद्या ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’, डॉ. सुरेश चव्हाणके करणार मार्गदर्शन
भोसरी : भोसरी (Bhosari) येथे उद्या जाती जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी 'हिंदू स्वाभिमान मेळावा' (Hindu Swabhiman Melava) आयोजित करण्यात आला आहे. या...
बातम्या
घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके
कोल्हापूर (प्रतिनिधी): सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरी विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय...
बातम्या
३० वर्षापासून विखे पाटलांना हरवण्याचं स्वप्न आम्ही भंग करू’- सुजय विखे पाटील
सुजय विखे पाटील यांनी आज एक महत्त्वाचा वक्तव्य केले. "विरोधक ३० वर्षापासून विखे पाटलांना हरवण्याचं स्वप्न पाहतायेत, पण आम्ही त्यांचं स्वप्नभंग करू," असे त्यांनी...
राजकीय
शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे....
पश्चिम महाराष्ट्र
स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी…पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देण्यात आली...
विदर्भ
राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…
राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या...
Uncategorized
ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…
'दोस्ती भुलायची नाय'...धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि...
राजकीय
अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर : 'पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,' असं प्रतिपादन...
पश्चिम महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले
सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील (Pandharpur Assembly Constituency) 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी...
सामाजिक
संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे
कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10...