Sunday, June 29, 2025

संस्कृती

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य

संत ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwari)'ज्ञानेश्वरी' ही केवळ भगवद्गीतेवरील एक प्रासादिक टीका नाही, तर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीतून प्रकट झालेला एक तेजस्वी विचारदीप आहे. हे कार्य हिंदू समाजाच्या...

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट...

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम...

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन...

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात....

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन...

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही...

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे,...

भारत गौरव योजना: संस्कृतीची पुनरुज्जीवन यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने सुरू केलेल्या “भारत गौरव पर्यटक रेल्वे” योजनेचा उद्देश भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जागतिक पातळीवर मांडणे आणि देशांतर्गत...

खालिद गेला… आता पुढचा कोण? पाकिस्तानात दहशतवाद्यांची मंडळी हादरली

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः।सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे॥ —चाणक्य नीती: 3.4 पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ठोस प्रत्युत्तर दिले...