Tuesday, September 17, 2024

संस्कृती

महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर; राज ठाकरेच विठ्ठला चरणी साकडं

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. आज पहाटे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल...

मुख्यमंत्र्यांचे श्री चरणी साकडे; बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला...

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राताल गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी ,शेतकरी समावश असताो. परंतु कालारूप...

भक्तीमय वातावरणात रंगली संत गाथा !

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'कथक पाठशाला' आयोजित 'संत गाथा' (Sant Gatha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत काव्यावर...

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध...

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : "शहीद राजगुरू (Shivaram Rajguru) यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने...

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या...