बातम्या
तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक...
खेळ
टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १
नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील १८ व्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नामिबियाविरुद्धच्या...
बातम्या
“अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी...
बातम्या
राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य
नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत...
बातम्या
PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास
दिल्ली : "आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर...
राष्ट्रीय
समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी...
खेळ
टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय
मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक...
शिक्षण
६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : परीक्षांचा हंगाम जवळ येत असताना, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाद्वारे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...