निवडणुका
सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही
सामान्य माणसाला विकास हवा आहे. विकास कोण देऊ शकते याची खात्री जनतेला आहे. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जनता टोमणेबाजीला...
निवडणुका
विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत
विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे दीडशे मतदार संघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल, अशी माहिती स्वाभिमानी...
निवडणुका
रणशिंग फुंकले…भाजपाची मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक
भारतीय जनता पार्टीच्या (Bhartiya Janata Party) मध्यवर्ती निवडणूक समितीची (Election Committe) बैठक काल संध्याकाळी नवी दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं...
निवडणुका
दिवाळीची भेटवस्तू देताना सावधान…निवडणूकीचे वारे आहेत
पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर (Diwali gift) लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा(Election commission of India) इशारा
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा...
निवडणुका
गुन्हेगारांना थारा नाही…
गुन्हेगारांना थारा नाही...
गुन्हेगारांना थारा नाही...महायुती(Mahayuti) सरकारच्या कार्यकाळांत कुठलीही घटना घटल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशा सुचना देण्यात आल्या होत्या. अस्थिरता...
राजकीय
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले असून राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली...
बातम्या
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान; मलबार हिल मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावणार
मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor CP Radhakrishnan) हे देखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील...
निवडणुका
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध केले.महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन...