Friday, October 17, 2025

राजकीय

“माझ्या विरोधात ६०० उमेदवार असले तरी मला फरक नाही;” माहिमकरांच्या समर्थनावर अमित ठाकरे आत्मविश्वास

मुंबई, 10 नोव्हेंबर 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी निवडणुकीच्या राजकारणात अधिकृत...

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते,...

कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करून देणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे संविधान लागू होत नव्हते किंवा आरक्षण दिले जात नव्हते. पण ते कलम काढल्यामुळे आता मागासवर्गीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळत...

हा संघर्ष आहे स्थगिती आणि प्रगतीचा !

राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांनी करायचा आहे. अलीकडच्या अडीच वर्षांत वेगाने प्रगती करणाऱ्या सरकारचा...

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा.. 

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा.. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य म्हणजे लोकशाही. या राज्यव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, नव्हे ते त्याचे कर्तव्य आहे. लोकशाहीतील...

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख

पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे...

काँग्रेसच्या दलितविरोधी धोरणाचा बुरखा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात फाटला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपण दलित असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले होते, असा खुलासा केला आहे. काँग्रेस पक्ष दलितविरोधी असल्याचं...

कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा ठराव हे फुटीरतावाद, दहशतवाद जिवंत ठेवत अराजकाला आमंत्रण

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पुढाकाराने संसदेने रद्द केलेले संविधानातीलकलम ३७० पुनर्स्थापित करणे अशक्य आहे हे स्पष्ट असतानाही काश्मीरला विशेष दर्जादेण्याच्या कलमाचा संविधानात पुन्हा...