बातम्या
अजितराव घोरपडे यांची रोहित पाटीलांवर टीका
कवठेमहांकाळ येथे झालेल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितराव घोरपडे यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षाच्या उमेदवार रोहित पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. "तुम्ही गरीब आहात...
संभाजीनगर
वैजापूरच्या जनसमुदायाने दाखवला महायुतीच्या एकात्मतेचा प्रत्यय, मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद
वैजापूर, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वैजापूर (Vaijapur) येथे महायुतीचे...
बातम्या
नितीन गडकरींचा मविआला टोला: ‘केस नसताना कंगवा फिरवणारे खूप, शरद पवार म्हणजे ‘रिंगमास्टर’
महाविकास आघाडीतील (मविआ) मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात टोला लगावला आहे. या कार्यक्रमात गडकरी यांनी राजकारणातील विविध मुद्द्यांवर बोलताना मविआच्या...
बातम्या
“राहुल गांधी आपल्याला चु** बनवतात”: प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींवर टीका
प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कडवी टीका केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे...
बातम्या
मतदानासाठी 20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी
भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 चे वेळापत्रक जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर,...
बातम्या
गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका
महाविकास आघाडी पैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच...
मनसे
“माझ्या विरोधात ६०० उमेदवार असले तरी मला फरक नाही;” माहिमकरांच्या समर्थनावर अमित ठाकरे आत्मविश्वास
मुंबई, 10 नोव्हेंबर 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी निवडणुकीच्या राजकारणात अधिकृत...
राजकीय
ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते,...