पर्यावरण
पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग
पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व हवा, पाणी, माती, वनसंपदा आणि जैवविविधता यांच्यावर अवलंबून आहे. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे....
विशेष
‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल
दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक...
पर्यावरण
मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई
गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीच्या युनिट ३२ (Unit 32) मध्ये २ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), राज्य सरकारचा दुग्ध विकास विभाग आणि...
महाराष्ट्र
हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास
महाराष्ट्राने २०१४ ते २०२६ या काळात हरित क्षेत्र वाढवण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊले टाकली आहेत. अधिकृत अहवालांनुसार २०१५-१६ ते २०२१-२२ दरम्यान वन आणि वृक्ष आच्छादित...
महाराष्ट्र
महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे
महाराष्ट्र राज्य भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या दशकात, विशेषतः २०१५ ते २०२६ या कालखंडात, राज्याने ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन...
पर्यावरण
राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : "पर्यावरण संवर्धन आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्याचा विकास करताना पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात...
पर्यावरण
माती, पाणी आणि हवेवरील ताण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज – मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ठोस आणि व्यापक पातळीवर कृती करण्याचे आवाहन करत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर...
बातम्या
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
मुंबई : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित...
बातम्या
हरित महाराष्ट्राचा महासंकल्प! २०२६ ते २०३१ दरम्यान ३०० कोटी वृक्ष लागवडीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी...
सामाजिक
जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय
‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं...
पर्यावरण
राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी...