Tuesday, August 11, 2026

पर्यावरण

भारताचा हरित इंधनाचा प्रवास

इथेनॉल मिश्रण ही कोणतीही जादूची छडी नाही किंवा कुठलीही मोठी पर्यावरणीय समस्याही नाही. मायलेजबाबतचे अतिरंजित गैरसमज बाजूला सारून पाण्याच्या वापराचा प्रश्न, जुन्या वाहनांची निगा आणि बाजारातील आर्थिक बाजू यावर...

बळ बुद्धी वेचुनिया शक्ति| उदक चालवावे युक्ति||

‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ति’ या अंतिम लेखात जलसंवर्धन, जलसाक्षरता, वॉटर बजेटिंग, लोकसहभाग, ‘Catch the Rain’ अभियान आणि २०५० मधील महाराष्ट्रासमोरील जलआव्हानांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. शाश्वत जलसुरक्षेसाठी व्यक्ती, कुटुंब, समाज आणि शासनाने स्वीकारावयाच्या उपायांची मांडणी या लेखात करण्यात आली आहे.

थेंबे थेंबे तळे साचे

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या लेखात वाढत्या जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गुणवत्ता, BIS (IS 10500) आणि WHO मानके, फ्लोराईड, नायट्रेट, आर्सेनिक यांसारख्या प्रदूषकांचे आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच RO, UV आणि Ozonation या आधुनिक पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यासोबतच AI, GIS आणि IoT आधारित स्मार्ट जल व्यवस्थापन, जलगुणवत्तेचे सतत निरीक्षण आणि भविष्यातील सुरक्षित व शाश्वत जलपुरवठ्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

रे रे मित्र चातक!

‘रे रे मित्र चातक!’ या लेखात भारतातील वाढते भूजल संकट, ‘Catch the Rain’ अभियान, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जलसंधारणाची यशस्वी मॉडेल्स आणि शाश्वत जलसुरक्षेसाठी आवश्यक उपायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

पानी सा निर्मल हो…

हर बूंद जिंदगी का – लेखमाला मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद...

पाण्यात राहून माश्याशी वैर?

हर बूंद जिंदगी का – लेखमाला मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद...

पाण्याचे अर्थकारण

पाण्याचे अर्थकारण’ या लेखात शेती, उद्योग, ऊर्जा आणि नागरी विकासामध्ये पाण्याचे आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचे मूल्य, जलवाटप, वाढती मागणी, जलकार्यक्षमता आणि शाश्वत जलव्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करून भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक धोरणांची मांडणी करण्यात आली आहे.

तळे राखी तो पाणी चाखी

हर बूंद जिंदगी का – लेखमाला मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद...

वन्दे नदीमातरम्

भारतीय संस्कृतीत नद्या या केवळ जलप्रवाह नसून जीवन, सभ्यता आणि श्रद्धेचा आधार आहेत. ‘वन्दे नदीमातरम्’ या लेखात गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यांसह भारतीय नदीसंस्कृतीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घ्या.

जलेस्मिन् सन्निधिं कुरु…

भारतीय संस्कृतीत पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नसून जीवन, अध्यात्म आणि संस्कृतीचे प्रतीक मानले गेले आहे. ‘जलेस्मिन् सन्निधिं कुरु’ या संकल्पनेद्वारे जलाचे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घेऊया.

पाण्याच्या पाऊलखुणा

पाण्याच्या पाऊलखुणा (Water Footprint) ही संकल्पना आपल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जलवापराचे वास्तव समोर आणते. पृथ्वीवरील गोड्या पाण्याची मर्यादित उपलब्धता, भारतातील वाढते जलसंकट आणि शाश्वत जलव्यवस्थापनाची गरज या लेखातून सविस्तर जाणून घ्या.