Soham S
राजकीय
महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP)...
बातम्या
महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’
मुंबई : महायुती सरकारने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात पारदर्शक आणि जनताकेंद्रित...
बातम्या
CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त आणि निंदनीय टिप्पणीमुळे देशात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण...
भाजपा
‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,
मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या...
तंत्रज्ञान
मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात
मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नविनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम...
बातम्या
महाराष्ट्राचा विश्वविक्रम! एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप बसवून ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
मुंबई : महाराष्ट्राने (Maharashtra) ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप स्थापित करण्याचा उच्चांक केला...
शेती
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा...
बातम्या
‘तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली!’ डिजिटल ७/१२ उतारा आता कायदेशीर वैध, कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा
मुंबई : महाराष्ट्र महसूल विभागात मोठी डिजिटल क्रांती झाली असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे. अनेक...
Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.
To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.