Monday, December 8, 2025

Soham S

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि 'हिंद-दी-चादर' म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर...

ऐन थंडीत नागपूरचे राजकारण तापणार! उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून नागपूर येथे सुरू होत आहे. अवघ्या सात...

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!

मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला...

‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही

मुंबई : आज 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वच स्तरांतून त्यांना अभिवादन करण्यात येते. भारतरत्न डॉ....

रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात!

विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना आज, ०६ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. अत्यंत...

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!

मुंबई, मालाड: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी आज मालाड, प्रभाग क्रमांक...

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या...

बाबासाहेबांनी देशाला दिलेली ‘ती’ सर्वात मोठी देणगी! विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर राज्यपालांचे मत

मुंबई : कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय...

Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.

To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.