Friday, October 18, 2024

शिफारस

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी

अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळालं होतं,त्यांनी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं आणि सर्व...

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद

ज्या शक्तींना भारत तोडायचा आहे ते नेहमीच हिंदू एकता तोडण्याचे काम करतात जेणेकरुन ते राजकीय आणि नोकरशाही शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतील, सामाजिक,...

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वार्थात पुरते आंधळे होऊन उध्दव ठाकरे यांनी बहुमत मिळालेल्या महायुतीसोबत गद्दारी केली आणि सत्तालोलुप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनैतिक...

मोहनजी भागवत यांचे भाषण आणि महाराष्ट्रातील विकृत विषवल्ली

संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम होता . तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन.ह्या देखण्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी यांचे...

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता

दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी, सिन्नर येथे आपल्या एका प्रवचनाच्या दरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मुहम्मद पैगंबरांवर एक टिप्पणी केली. त्यात त्यांनी ५० वर्षीय पैगंबरांचा...

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे...

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ!

महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने काम करणारी काही मंडळी स्वतःला पुरोगामी मानणारे आहेत. त्यांचे धंदे म्हणजे हिंदुत्वाला शिवी गाळ करणे, संघाला शिव्या देणे आणि हा विचार...