Sunday, June 29, 2025

विशेष

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम अमंगल" या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात...

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन...

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात....

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन...

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही...

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात…

दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना...

‘शेतकरी मित्र’ सरकारमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हवामान बदलासारख्या जागतिक संकटांपुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ, प्रभावी आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलून आदर्श निर्माण केला आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्रासह...

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे,...

कुदळवाडीच्या धर्तीवर चांदोल तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम

परदेशी घुसखोर आणि दहशतवाद्यांचा अड्डा ठरलेल्या पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी भागातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बुलडोझर चालवत कठोर कारवाई केली होती. त्याच धर्तीवर, अहमदाबाद महानगरपालिकेने चांदोल...

अहिल्यादेवी होळकर यांचे स्थापत्य कार्य: धर्मरक्षण आणि धर्मसंवर्धन यांची प्रतीके

अहिल्यादेवी होळकर या लोककल्याणकारी शासक होत्या. त्यांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची व्याप्ती ही त्यांच्या माळवा प्रदेशापुरती मर्यादित नव्हती तर, संपूर्ण भारतभर...

संग्रहालयाच्या माध्यमातून संघघोषाचा इतिहास

भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपल्याला पहायला मिळतो विविध संग्रहालयांमधून. देशातील अनेक संग्रहालयांमध्ये आपला समृद्ध वारसा आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडते. हजारो प्राचीन वस्तू, शिल्प,...