Thursday, May 15, 2025

विशेष

लष्कराला पाठिंबा दर्शवणारे “नागरी संरक्षण मॉक ड्रील”

७ मे २०२५ रोजी भारतातील २४४ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी नागरी संरक्षण मॉक ड्रिल ही  १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा व्यापक सराव, भारताच्या राष्ट्रीय...

बहिणाबाई अशी आली सामोरी

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर...

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि पूजनीय गुरुजी ह्यांच्या वर १९७८ /७९ साली दोन ध्वनी मुद्रिका प्रथम प्रकाशित झाल्या त्यातील डॉक्टर हेडगेवार ह्यांच्यावर असणाऱ्या ध्वनी मुद्रिकेतील...

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन..

गुरुदेव त्या वादपटू शिष्याला निक्षुन सांगत होते, "प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते. कारण कधी कधी प्रश्नच नसतो. म्हणजे खरा नसतो. असते ती भ्रांती, ग्लानी. ती...

शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार

छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एका नवभारताचे स्वप्न उभे करणारे काळपुरुष होते. तलवार आणि धैर्य यांच्या बरोबरीने...

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची

‘‘ज्या देशाची सांपत्तिक स्थिती उत्तम त्याची जगाच्या बाजारपेठेत पत अधिक. या पारंपरिक सूत्राला पुढील दशकात छेद मिळेल. ज्या देशात पिण्याच्या पाण्याची मुबलकता त्याची जगाच्या बाजारातील...

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे (RSS Janakalyan Samit) दरवर्षी ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय...

विजिगीषू मनांसाठी सावरकरांची ‘आत्मबल’ प्रेरणा !

महाराष्ट्र शासनाने तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि मातृभाषेतील गीतांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. “महाराष्ट्र भूषण” आणि इतर राज्य सन्मानांप्रमाणेच...

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे स्मरण 

सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दसंपदेची देणगी दिली आहे. त्यांनी फारसी व इंग्रजी प्रभाव कमी करून मातृभाषेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी...

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…

‘जया नाही शास्त्रप्रतीती जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती तयालागि मर्‍हाटीया युक्ती केली ग्रंथरचना’ कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक...

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?

“मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा” ‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे...