Saturday, March 21, 2026

बातम्या

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत!

मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक...

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर...

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : "महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या...

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न...

एआय समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट; ‘एआय’ आणि सागरी सुरक्षेवर दिला भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदे'च्या निमित्ताने मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील धोरणात्मक...

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान!

अहमदाबाद : साखळी फेरीत वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. 'सुपर ८' फेरीत भारताचा समावेश गट...

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप

गडचिरोली : जिल्ह्याला माओवादाच्या छायेतून मुक्त करण्याच्या प्रवासात सुरक्षा दलांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली...

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण' (VB-G...