Sunday, October 20, 2024

बातम्या

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही

काँग्रेस (Congress) पक्ष नेहमीच आरक्षणाच्या (Reservation) विरोधात राहिला आहे. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असं स्पष्ट मत भाजपा नेते...

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी

वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती...

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’

धारावी : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सकाळपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक...

खड्डा पडलेला रस्ता खाजगी मालकीचा, पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव : मुरलीधर मोहोळ

पुणे, महाराष्ट्र : पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे अशी टीका मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केली आहे. नुकत्याच घडलेल्या पुणे (Pune) शहरातील लक्ष्मी...

धारावी : मशिदीच्या अवैध बांधकामावर कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांना कारवाई स्थागितीची मागणी

मुंबई : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक...

तिरुपती: प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी

प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच तिरुपती इथल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची गंभीर...

गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात

नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधतांना बावनकुळे म्हणाले की, येत्या २४ व २५ सप्टेंबररोजी भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अमित...

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागीरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये, तर त्यांनीउद्योजक म्हणून उभं राहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्धा...