बातम्या
‘तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील;’ प्रियकर फजल खानच्या धमकीला कंटाळून 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दंतचिकित्सा विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारी एक...
संस्कृती
हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने...
शेती
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी
नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २२ व्या...
खेळ
कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा
मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा 'चायनामन'...
बातम्या
नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या...
संस्कृती
छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत...
राष्ट्रीय
“एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे....
पर्यावरण
राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : "पर्यावरण संवर्धन आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्याचा विकास करताना पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात...