Tuesday, July 14, 2026

Uncategorized

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि त्यांना मूळ सांस्कृतिक स्वरूपामध्ये आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने 'तीर्थक्षेत्र विकास योजनां'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिराचे पुनरुत्थान, अक्कलकोट...

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या...

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल

बारामती : महाराष्ट्राचे लाडके 'दादा' उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यासह देशातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,...

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या...

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता

आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी....

पंढरपूर वारी: हिंदुत्वाच्या शाश्वत मूल्यांचे चालते-फिरते प्रतीक

पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक पदयात्रा नसून, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ८०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेली ही परंपरा...

पंच परिवर्तन समजून घेताना – ‘कुटुंब प्रबोधन’ -१

भारतीय संस्कृतीचा गाभा ‘कुटुंब’ या संकल्पनेत प्रतिबिंबित होतो. हे केवळ नातेसंबंधांचे किंवा भावनिक आधाराचे केंद्र न राहता, मूल्य, परंपरा आणि संस्कारांची पिढ्यानपिढ्यांची शिदोरी जपणारा...

लष्कराला पाठिंबा दर्शवणारे “नागरी संरक्षण मॉक ड्रील”

७ मे २०२५ रोजी भारतातील २४४ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी नागरी संरक्षण मॉक ड्रिल ही  १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेला...

प्रवाशांना दिलासा! अटल सेतूवरील सवलतीचा टोल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील (Atal Setu) सवलतीच्या दराने टोल आकारणी आणखी एक वर्षासाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र...

रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” सुरू करणार

मुंबई : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष (Chief Minister Assistance Cell) सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री...

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!

दावोस : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली...