Tag:
Maharashtra
विशेष
मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे
१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या...
वैचारिक
समन्वयकार संत ज्ञानेश्वर
तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक...
सामाजिक
ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण
तेराव्या शतकातील महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादळाच्या उंबरठ्यावर उभा होता. उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांचे सावट गडद होत होते आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याची...
Uncategorized
चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता
आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी....
संस्कृती
वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!
वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट...
संस्कृती
“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता
भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम...
पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रीय एकात्मतेची वारी
या रे या रे लाहान थोर।
याति भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...
लाईफ स्टाईल
बहिणाबाई अशी आली सामोरी
प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर...