Saturday, August 23, 2025
Tag:

Maharashtra

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि कोट्यवधी भारतीयांची अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास हा शौर्य, पराक्रम...

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं...

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले

मुंबई: ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडील कृषी...

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची...

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा...

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ (Vikasit Maharashtra 2047) चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून...

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू...