Wednesday, April 2, 2025

शेती

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री...

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल

मुंबई : शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून, शेतकरी, आडते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधत त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पणन विभागाने विशेष प्रयत्न...

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या मागणीला यश मिळाले असून, द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा कर (GST) मधून वगळण्यात आले आहे....

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल

शेतकऱ्यांनो, झारीतील शुक्राचार्य ओळखा! सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा हंगाम भरात आलेला आहे. प्रचारादरम्यान आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. विराेधकांनी यात माेठी आघाडी घेतली आहे. खाेटी...

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहासात जमा करणार!

मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही; तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम, सुफलाम मराठवाडाआपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास खूप बळ देणारा आहे. सध्याची मराठवाड्यातील पाण्याची स्थितीपाहता...

शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार

शेतकरी आणि शेती आपण भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे पण काँग्रेस ने जवळपास ५५ वर्ष केंद्र शासनात असताना शेतकऱ्यांकडे नुसते दुर्लक्ष केले नाही तर वेगवेगळ्या...

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : "महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने शेतीसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून १४,००० मेगावॅट...

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अमरावती : 'इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून (Sericulture) जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा,' असे आवाहन अमरावती चे...

Soybean : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन हमीभावात वाढ

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा (Soybean) हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे....

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर; मोदी-शाह यांचे शिंदेंकडून आभार व्यक्त

मुंबई : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपये जारी केले आहेत. जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये...

देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर

महाराष्ट्र : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज झाला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत...