Tuesday, January 27, 2026

शेती

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय! २ लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ !

मुंबई : शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बँकेकडून २...

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती...

‘गैरसमज पसरवू नका!’ शेतकऱ्यांसाठी ₹१४,००० कोटींचे ‘स्पेशल पॅकेज’! मदत केवळ एकाच खात्यातून नव्हे; CM कार्यालयाचा अंबादास दानवेंना सणसणीत उत्तर!

मुंबई: मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत केवळ एका महिन्याची आकडेवारी देऊन गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) केला आहे. याशिवाय,...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा...

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन - 2025’ (Agro vision 2025) या...

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन

पुणे : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे...

कृषी विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी,...

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम...

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात...

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश!

नवी दिल्ली : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत (Sale of fake and low-quality fertilizers) वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी...

चीनमधून बेकायदा बेदाणा आयात थांबवा; अजित पवारांची केंद्राकडे मागणी

मुंबई : चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे राज्यातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे....