Tuesday, August 26, 2025

विशेष

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वार्थात पुरते आंधळे होऊन उध्दव ठाकरे यांनी बहुमत मिळालेल्या महायुतीसोबत गद्दारी केली आणि सत्तालोलुप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनैतिक...

शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १)

मागील बरेच दिवस कांदा, सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, यांच्या भाव चढ उताराच्या बातम्या बघताना त्यात एक विशिष्ट पॅटर्न बघायला मिळतो आहे. सरकारच्या धोरणांवर टीका...

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग

गेली दोन वर्षे रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे अवघे जग चिंतेत असताना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को...

मोहनजी भागवत यांचे भाषण आणि महाराष्ट्रातील विकृत विषवल्ली

संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम होता . तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन.ह्या देखण्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी यांचे...

बा राहुल गांधी, निदान सप्टेंबर महिना तरी सोडायचा ना !!

आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद आणि हिंदू वैश्विक चिंतन सोडून काहीही आठवत नाही.आणि नाहीच आठवणार.कोणाही हिंदूला आज हिंदुत्व, वैश्विक एकात्मतेचा आधार सहजीवन हे चिंतनच आठवणार.जगाला...

नाव ज्ञानेश महाराव, तोंडी अज्ञानाचा दिवा!

काही लोकांना आई-वडिलांनी स्वतःचे ठेवलेल्या नावा विपरीत कसे वागायचे कसे बोलायचे यासाठीच जन्म घेतलेला असतो. असाच एक महाभाग म्हणजे ज्ञानेश नावाचा ज्याच्या आडनावात महाराव...

गेल्या दशकभरात कृषि धोरण सकारात्मक वाटचालीकडे

भारताला आपण कृषि प्रधान देश असे संबोधतो. आणखी नेमकेपणाने सांगायचे झाल्यास भारत हा कृषि, कृषि पूरक आणि कृषि आधारित उद्योग प्रधान देश आहे असं...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: शासन-प्रशासनाचा अभूतपूर्व पुढाकार

उद्योग विभागातील एका परिचित अधिकाऱ्यांचा फोन आला, "घरी आहात का? तुमच्या गावी एका शासकीय कामासाठी येणार आहे. भेटू." मी त्यांचा हा टिपिकल शासकिय प्रवास...