विशेष
मानवता केवळ आर्थिक मूल्यांवर आधारित नसते तर तिला अध्यात्मिक मूल्ये ही जपायची आहेत – डॉ बाबासाहेब आंबेडकर
शासन व्यवस्था अध्यात्मिक मुल्यांकडे लक्ष देत नाही व तसे करण्याचा त्यांचा हेतूही दिसत नाही. भौतिकवादावर लक्ष केंद्रित केल्याने स्वार्थ, लोभ आणि संधीसाधुपणा वाढतो व...
विशेष
काँग्रेसने रिपब्लिकन पक्ष संपवला
भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जातीच्या समाज प्रवर्गाला एकत्र करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाने राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाला रिपब्लिकन पक्षापासून...
विशेष
युग परिवर्तनाचं
परिवर्तन ही काळाची गरज. काळासोबत बदलत जाणे अनिवार्यच म्हणावे लागेल. परिवर्तन म्हणजे बदल. काळ कधीही, कुणासाठीही न थांबणारा. काळाप्रमाणे प्रत्येकाने आपल्यात योग्य तो बदल...
विशेष
हिंदूंनी १०० टक्के मतदान करणे महत्त्वाचे का आहे?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आताच आलेला हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल हिंदू समाजासाठी एक मोठा धडा आहे. लोकसभा निकालाने हिंदू समाजाला...
विशेष
आश्विन महिना: हिंदू धर्मातील शुभ सण व धार्मिक उत्सवांचा पवित्र काळ
आश्विन महिना हा हिंदू कालदर्शिकेतील सातवा महिना आहे जो भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा महिना इंग्रजी महिन्यांनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये येतो. पावसाळ्याचा...
विशेष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने दोन वेळा पराभव का केला?
भारताच्या संविधान निर्मिती दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ओजस्वी आणि तेजस्वी प्रतिभेने कायदे मंडळ पुन्हा पुन्हा प्रभावित झाले.
देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी केलेली अल्पकालीन पण...
विशेष
डाव्या विचारांच्या संस्था, संघटना मानवतेच्या विरोधात कशा काम करत आहे?
डाव्या विचारसरणीची जागतिक परिसंस्था, ज्याची भारतात लक्षणीय उपस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात पैसा ओतून, खोट्या विमर्षांचा, कथनांचा प्रचार करून अनेक भारतीयांचे ब्रेनवॉश करत आहेत आणि...
Uncategorized
ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…
'दोस्ती भुलायची नाय'...धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि...