Saturday, August 23, 2025

विशेष

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही...

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम...

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन...

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात....

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन...

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही...

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात…

दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना...

‘शेतकरी मित्र’ सरकारमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हवामान बदलासारख्या जागतिक संकटांपुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ, प्रभावी आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलून आदर्श निर्माण केला आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्रासह...