विशेष
“राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४ – भटके विमुक्त विकास परीषदेच्या कार्याचा मैलाचा दगड
आज विमुक्त दिन भटकेविमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि.३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.एके काळी गौरवमय इतिहास असलेला...
विशेष
भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न
भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते "सांगायला गाव नाही, राहायला घर नाही" किंवा "हागणदारी हीच त्यांची वतनदारी" इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त...
विशेष
खैरलांजी चे दोषी कोण?
देशात आणि राज्यात घडणाऱ्या घटना अत्यंत निंदनीय आहेत. महिला, तरुणी असो की चिमुकल्यांवर होणारे अत्याचार म्हणजे समाजमन सुन्न करणाऱ्या घटना आहेत. अशा घृणास्पद कृत्यांच्या...
विशेष
रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता
दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी, सिन्नर येथे आपल्या एका प्रवचनाच्या दरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मुहम्मद पैगंबरांवर एक टिप्पणी केली. त्यात त्यांनी ५० वर्षीय पैगंबरांचा...
विशेष
पुजा पवारच्या न्यायासाठी मनोज जरांगे का आहेत गप्प?
महाराष्ट्रात आहिल्यानगर मधील कोपर्डी येथे दि १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मराठा मुलीवर अत्याचार करणारी पाशवी आणि अमानविय घटना आठ वर्षा पूर्वी घडली होती...
विशेष
शूर स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी राजगुरू जयंती.
दरवर्षी, 24 ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो कारण आज आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक, शिवराम हरी राजगुरू यांची जयंती आहे...
विशेष
जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?
संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे...
विशेष
महाराष्ट्र कोण पेटवत आहे ?
महाराष्ट्रातील राजकीय धुरंदर, चाणक्य , वगैरे …अशा मीडियाने पुरस्कृत केलेल्या अनेक उपमा आणि बिरुदे मिरवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाने एक भविष्यवाणी उच्चारली आहे. ती म्हणजे भविष्यात...