Monday, June 30, 2025

वैचारिक

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून "भेदाभेद भ्रम अमंगल" या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात...

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...

संतांचे अभंग, अजेंड्याच्या छायेत: नव्या युगाचे अर्बन ‘जंत’ आणि संत परंपरेचे  विकृतीकरण

गेल्या काही वर्षांत एक नवा ट्रेंड सुरू झालाय. डफली-तुणतुणं घेऊन, चेहऱ्यावर करुणा ओतलेला अभिनय करत, काही मंडळी ‘कलाकार’ बनून फिरतात. संतांचे अभंग गातात, पण...

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?

“मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा” ‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे...

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

नवीन सांस्कृतिक धोरण: महाराष्ट्रात अनेक अद्भुत ऐतिहासिक स्थळे आहेत जी १७व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली राजवटीचे प्रतिबिंबित करतात, ज्याचे नेतृत्व योद्धा राजा छत्रपती शिवाजी...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय...

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग

गेली दोन वर्षे रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे अवघे जग चिंतेत असताना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को...

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तंजावरचे मराठे...

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न

भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते "सांगायला गाव नाही, राहायला घर नाही" किंवा "हागणदारी हीच त्यांची वतनदारी" इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त...

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे...

बांगलादेश सत्ताबदल: भारतावरील संभाव्य परिणाम

बांगलादेश मधील सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या मुक्तिसंग्रामात लढलेल्या लोकांच्या वंशजांना तिथल्या शेख हसीना सरकारने ३०% राखीव जागा जाहीर केल्या आणि देशात वादाची ठिणगी पडली....