वैचारिक
मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द
धर्मांतर केल्याने अनुसूचित जाती (SC) दर्जा आणि पर्यायाने एट्रोसिटी कायदा किंवा आरक्षणासारखे वैधानिक संरक्षण रद्द होतो असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ मार्च २०२६ रोजी दिला. या निर्णयाचा...
विशेष
सॉरी बोल दे आसिम मुनीर…
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्त्राएलने क्षेपणास्त्रांचा अचूक आणि लक्ष्यभेदी (targeted) मारा करून इराणचे सर्वेसर्वा आणि जगभरातील बारा इमामी शियापंथीय...
विशेष
ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास
इतिहास कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी तो जगाला समजल्याशिवाय राहत नाही. आज जगाला वैज्ञानिक दृष्टीचे आणि बुद्धीप्रामाण्याचे धडे देणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांनी एकेकाळी सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ...
महाराष्ट्र
परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात
परभणी : परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात येत्या १६ आणि १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय 'ग्रंथोत्सव-२०२५' चे भव्य आयोजन करण्यात...
महाराष्ट्र
धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds…
मुंबई तरुण भारतच्या मंगळवारच्या अंकात पहिल्याच पानावर ही बातमी दिली आहे.
प्रलोभनांसह अन्य सामाजिक, आर्थिक कारणामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ६५६ कुटुंबातील...
आरोग्य
संवाद हा एकमेव मार्ग आहे…
आत्महत्या करून जीवन संपवलेली दोन उदाहरणे पाठोपाठ समोर आल्यावर या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करायला हवा असे वाटले. पहिले उदाहरण एका तरुण कार्यकर्त्याचे आहे, त्याच्या...
वैचारिक
सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा
मुघल शासक अकबराचा जन्म हुमायून आणि हमिदा बानो यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट संस्थानाच्या (जहागीर) किल्ल्यात झाला.
हुमायून शेरशाह सूरीकडून पराभूत...
राष्ट्रीय
समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी...
राष्ट्रीय
फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्....
विशेष
‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का?
नैतिकता, सत्य आणि जनहित या मूल्यांवर उभी राहिलेली पत्रकारिता आज एका गंभीर वळणावर उभी आहे. माहिती देणे हे ज्यांचे मुख्य कर्तव्य होते, ती माध्यमे...
महामुंबई
दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे
मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन...