Thursday, March 26, 2026

बातम्या

‘गैरसमज पसरवू नका!’ शेतकऱ्यांसाठी ₹१४,००० कोटींचे ‘स्पेशल पॅकेज’! मदत केवळ एकाच खात्यातून नव्हे; CM कार्यालयाचा अंबादास दानवेंना सणसणीत उत्तर!

मुंबई: मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत केवळ एका महिन्याची आकडेवारी देऊन गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) केला आहे. याशिवाय,...

‘डुप्लिकेट नावे का डिलीट होत नाहीत?’… भाजपचा काँग्रेसवर थेट हल्ला; ‘हे पाप काँग्रेसचेच, २०१० चा नियम बदलून व्होट बँक जपली!’

मुंबई : मतदार यादीतील दुबार (Duplicate) नावे डिलीट न होण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी 'उबाठा',...

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 'तपोवन' येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना...

‘कोण होतास तू, काय झालास तू?’ फडणवीसांनी अमित शाहांचा व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचले; ‘व्होट बँक’साठी हिंदुत्व सोडल्याचा हल्ला!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय युद्ध अद्यापही शमलेले नाही. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा...

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला!

नागपूर : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या...

जगातील सर्वोत्तम संविधान ‘भारताचेच’ का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘सांस्कृतिक ऐक्यातून राजकीय ऐक्या’चा प्रवास!

नागपूर : "भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाची परिस्थिती पाहिली तर भारतात सांस्कृतिक ऐक्य होते, पण राजकीय...

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता...

सोप्या भाषेत ‘संविधानाची माहिती’! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण विधान!

नागपूर : नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात...