Saturday, September 21, 2024

सामाजिक

मुली, महिलांचे सक्षमीकरण

महिला व बालिकांसाठी गेल्या दहा वर्षात सरकारने अनेक उपयुक्त अशा योजना जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही...

जलयुक्त शिवार अभियान २.०

जलयुक्त शिवार अभियान २.०' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सुरू झालेल्या या अभियानात सुमारे पाच हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. या अभियानातून...

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी

देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळा द्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट...

हरित महाराष्ट्रासाठी…

हरित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि वीस टक्के वनक्षेत्र तसेच वृक्षआच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात २०१५ मध्ये सुरू झाला. लोकसहभागाद्वारे...

मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू?

टपाली मतदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. या प्रक्रियेत लष्कराबरोबरच सैनिक कल्याण मंडळ आणि निवडणूक आयोग यांचाही सहभाग असतो. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांकडे देशभक्तीचे...

‘सौभाग्य – हर घर सहज बिजली’

ज्या घरांमध्ये वीज नव्हती, अशा घरांना वीज पुरवण्याची ही योजना ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेत जी लक्षणीय प्रगती झाली ती केवळ विक्रमी...

सुलक्ष, सुरक्षित प्रसूतीसाठी…

गर्भवती महिलांची आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी आणि आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारने...

लोकसहभागाचे आदर्श उदाहरणस्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता हे अभियान हा एक राष्ट्रीय कार्यक्रम बनला. स्वच्छतेसंबंधी आपलीही काही जबाबदारी आहे,...