Tuesday, March 24, 2026

तंत्रज्ञान

विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी

नागपूर: "जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय...

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात...

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘एआय’ क्रांती; कृषीसाठी स्वतंत्र धोरण आणि जागतिक परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर...

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न...

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात

मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नविनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम...

जागतिक आर्थिक उलथापालथ आणि भारताचा धोरणात्मक उदय

जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गिरक्या घेत फिरते आहे आणि असे काही निर्णायक बदल घडत असतांना दिसून येत आहेत की जे संपूर्ण जगाला हादरवून सोडतील....

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र...

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नागपूर : विदर्भातील नागपूर वन विभाग (Nagpur Forest Department), पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप...

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ (Offshore Port) होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत...

फडणवीसांचे ‘महा-AI’ शेती व्हिजन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आज देखील अवलंबून आहे आणि त्यात बदल घडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'महाॲग्री-एआय...

ई-वाहनधोरण : प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचे दमदार पाऊल

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर, कटीबद्ध असलेल्या महायुती सरकारने नवीन ‘इलेक्ट्रिक वाहन (ई.व्ही)’ धोरणाला मंजुरी देऊन आधुनिक, हरित आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल...