Monday, March 2, 2026

विशेष

ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

"ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य...

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुण्यात ‘स्वदेशी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठही मिळत आहे. खादीच्या उत्पादनांना आणि ग्रामीण...

जागतिक आर्थिक उलथापालथ आणि भारताचा धोरणात्मक उदय

जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गिरक्या घेत फिरते आहे आणि असे काही निर्णायक बदल घडत असतांना दिसून येत आहेत की जे संपूर्ण जगाला हादरवून सोडतील....

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत

संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त...

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’

शताब्दीनिमित्त विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज प्रथमच स्मृतिचिन्ह नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित झाले. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब...

छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत

अनाथ मुलांसाठी वैयक्तिक स्तरावर आगळे-वेगळे काम करणाऱ्या सेवाभावी गृहिणी अशी सुषमा गोडबोले यांची ओळख आहे. अनाथ मुलांना दरवर्षी नवीन कपडे शिवून देण्याच्या त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद...

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी

डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची...

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला

गुजरातच्या सुरत नगरीत मध्यमवर्गीय घरात जन्मलेली एक साधी, सरळ मुलगी पुढे जनजाती सेवेसाठी आपले अख्खे आयुष्य अर्पण करेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. ती मुलगी...