Saturday, January 17, 2026

विशेष

महात्मा गांधींच्या विचारांवर कॉँग्रेस व नेहरूंनी सोडलेले पाणी

२ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असते. महात्मा गांधी हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले देशभक्त होते यात शंका नाही. भारताचे आर्थिक धोरण...

लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान या घोषणेला काँग्रेसने तिलांजली दिली

भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी या देशाच्या संरक्षण सिद्धतेमध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता अथकपणे प्रयत्न करणाऱ्या जवानांना सन्मान देण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी...

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमुळे रोजगार वाढला

जेव्हा विकसित अर्थव्यवस्थांना बेरोजगारीच्या वाढत्या दराचा सामना करावा लागत आहे, तेव्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत १.४ अब्ज लोकसंख्या असूनही रोजगार वाढीचा सकारात्मक कल दाखवत...

जल जीवन मिशन : भाजपा शासनाची ग्रामीण महिला व मुलांसाठी अपनत्वाची योजना

नोबेल पारितोषिक विजेते प्रा. मायकेल क्रेमर यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की स्वच्छ पाणी संरक्षणामुळे पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण जवळपास ३०% कमी...

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य

वर्णाताई, भरला का हो तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म?” बचत गटाच्या एका बैठकीमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता. “हो ताई, आमच्या खात्यात आले पैसे. आमच्या...

शेतकऱ्यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास

पंतप्रधान मोदींना पदच्युत करण्याच्या उन्मादात काही हताश विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. भारतासाठी व भारतीय समाजासाठी फायदेशीर असलेल्या सर्व गोष्टींचा विरोध...

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

नवीन सांस्कृतिक धोरण: महाराष्ट्रात अनेक अद्भुत ऐतिहासिक स्थळे आहेत जी १७व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली राजवटीचे प्रतिबिंबित करतात, ज्याचे नेतृत्व योद्धा राजा छत्रपती शिवाजी...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय...