Saturday, January 17, 2026

विशेष

नाव ज्ञानेश महाराव, तोंडी अज्ञानाचा दिवा!

काही लोकांना आई-वडिलांनी स्वतःचे ठेवलेल्या नावा विपरीत कसे वागायचे कसे बोलायचे यासाठीच जन्म घेतलेला असतो. असाच एक महाभाग म्हणजे ज्ञानेश नावाचा ज्याच्या आडनावात महाराव...

गेल्या दशकभरात कृषि धोरण सकारात्मक वाटचालीकडे

भारताला आपण कृषि प्रधान देश असे संबोधतो. आणखी नेमकेपणाने सांगायचे झाल्यास भारत हा कृषि, कृषि पूरक आणि कृषि आधारित उद्योग प्रधान देश आहे असं...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: शासन-प्रशासनाचा अभूतपूर्व पुढाकार

उद्योग विभागातील एका परिचित अधिकाऱ्यांचा फोन आला, "घरी आहात का? तुमच्या गावी एका शासकीय कामासाठी येणार आहे. भेटू." मी त्यांचा हा टिपिकल शासकिय प्रवास...

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील उत्सव – मारबत !!

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील मारबत उत्सव - मारबत !! ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’….. मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक...

छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात महाराष्ट्र महाविद्यालय येथे इ. व्ही.रामास्वामी यांचा पुतळा बसविण्याचा कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी बामसेफ, ब्रिगेड या संघटनांशी संबंधित...

Start-Up India अभियान: नवोद्योजक निर्माण व रोजगार निर्मितीस वेग

Start-up हा आता तरुणाईसाठी परवलीचा शब्द बनला आहे. मनातली भन्नाट कल्पना व्यवसायाचं रूप घेऊ शकते, हे आता सगळ्यांनाच पटले आहे. दशकभरापूर्वी असलेली रोजगार म्हणजे...

राजकोट स्मारकाच्या राजकारणावर शिवभक्त म्हणून अपेक्षा….

छत्रपती शिवरायांचे राजकोट मधील स्मारक कोसळले हा शिवरायांचा अपमानच आहे.आम्ही त्यांचा वारसा समर्थपणे चालवू शकत नाही याचं उदाहरणच जणू सर्वप्रथम या घटनेचा निषेध. पण तेवढाच...

भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती

आज “विमुक्तदिन” भटके विमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि. ३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.भारतीय समाज हा सुमारे...