Sunday, December 21, 2025

बातम्या

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील...

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे 

नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन...

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान...

मिरा रोड ते म्यानमार: जिहादी रॅकेट उघडकीस..

एखाद्या भौगोलिक क्षेत्रात मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय होऊ लागली की आपसूक तेथील गुन्हेगारीचा आलेख वाढू लागतो. अगदी साखळी चोरांपासून अमली पदार्थांच्या व्यापारापासून ते मानवी...

वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार

जनजाती कल्याण आश्रमच्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा प्रवास त्यांच्याकडून एैकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. कामातील पारदर्शकता, प्रवास, संपर्क, संघटन...

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुण्यात ‘स्वदेशी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठही मिळत आहे. खादीच्या उत्पादनांना आणि ग्रामीण...

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल”

भटके-विमुक्तांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास परिषदे’तर्फे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने हे एक महत्त्वपूर्ण काम केले आहे. समाजातील...

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत

संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त...