राष्ट्रीय
वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या दाव्यावर न्यायमूर्ती अहलुवालिया संतापले; म्हणाले, मग तुम्ही ताजमहाल, लाल किल्ला आणि…
मध्य प्रदेश : मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वक्फ बोर्डाच्या (Waqf Council) मालमत्तेसंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांनी वकिलाला खडसावले...
राष्ट्रीय
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना
मुंबई : बांगलादेशातील (Bangladesh) नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वाची...
राजकीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे आज प्रकाशन
मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...
राष्ट्रीय
हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे – आलोक कुमार
बांगलादेशातील अल्पसंख्याकांची घरे, धार्मिक स्थळे आणि मालमत्तेवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत विश्व हिंदू परिषद (VHP) चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar)...
बातम्या
बांगलादेशातील राजकीय गोंधळाचा भारतीय वस्त्रोद्योगावर सकारात्मक परिणाम
बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला (Indian Textile Industry) लक्षणीय चालना मिळाली आहे, कारण आंतरराष्ट्रीय खरेदीदार त्यांच्या कापडाच्या गरजांसाठी पर्यायी बाजारपेठेकडे पाहतात....
बातम्या
काशी विश्वनाथ मंदिराजवळील इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी
वाराणसी, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील पूजनीय काशी विश्वनाथ मंदिराजवळ (Kashi Vishwanath temple) आज पहाटे दोन जीर्ण घरे कोसळल्याची (Building Collapse) भीषण...
खेळ
भारत विरुद्ध जर्मनी : हॉकी सेमीफायनल सामना कधी आणि कुठे पाहायचा?
भारतीय हॉकी संघ सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या हॉकी सेमीफायनल फेरीत परिचित प्रतिस्पर्धी आणि विद्यमान विश्वविजेता जर्मनी विरुद्ध आज खेळणार आहे.
उपांत्य फेरीत जर विजय...
उत्तर महाराष्ट्र
महाराष्ट्र देणार देशाला व जगाला उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ – चंद्रकांत पाटील
जळगाव : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असे प्रतिपादन...