Sunday, September 7, 2025

पश्चिम महाराष्ट्र

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग”

महाराष्ट्र : शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजप नेते आमदार...

…त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता – रामदास आठवले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तसेच देशातील सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर...

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका

Baramati Lok Sabha : 'ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न...

नाशिकच्या जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील

नाशिक लोकसभा मतदारसंघ : नाशिकच्या (Nashik) जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील असं महत्त्वाचं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे; नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...

‘यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर (Solapur), सातारा (Satara) आणि पुणे...

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र...

मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

Pune Lok Sabha Constituency : 'पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी...