Friday, September 20, 2024

सामाजिक

हिरवाईची सोबत १: गच्चीवरील बाग कशी फुलवावी, तज्ज्ञाचे मार्गदर्शन

आपली बाग असावी असे प्रत्येकीला वाटत असते. पण छोटी घरे असतील तर ती कशी फुलवावी हा प्रश्न असतो. अशावेळी गच्चीवरील किंवा अगदी गॅलरीतील बाग...

सिंचन, जलनियोजनाचे पुरस्कर्ते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ विकास नको होता. तळागाळातील माणसांचा विचार करणारा मूल्याधारित विकास त्यांना हवा होता. जलनियोजन, सिंचन, कामगार याविषयी त्यांनी धोरणनिश्चिती केली. देशासाठी स्वस्त आणि भरपूर वीज, याबद्दल ते आग्रही होते.

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य परंतु सध्या धर्मांतरीत झालेल्यांना आरक्षण, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयाला कायम विरोध केला होता. मात्र...

डॉ. आंबेडकरांचा विचार वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ‘सिग्नेचर पेन’

'पेन म्हणजे लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर पेनने...

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…

वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या...

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – २

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या...

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता

५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले....

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास

ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत...