महिला
चेहरा कायम सतेज हवा, घरीच करा हे सोपे उपाय
सौंदर्य खुलवायला कशाला हव्यात महागड्या ट्रीटमेंटस…
आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण रोजच्या धावपळीत आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळतोच असे नाही. कधी आरोग्याच्या तक्रारी तर कधी प्रदूषण आणि...
महाराष्ट्र
‘लाडकी बहीण योजना’: पारदर्शकतेच्या दिशेने एक पाऊल
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू झालेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. नुकत्याच झालेल्या पडताळणी प्रक्रियेत सुमारे...
महाराष्ट्र
महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा
भारतीय शेतीव्यवस्थेत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी, निंदणी, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेती व्यवस्थापन अशा जवळपास प्रत्येक कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र,...
महिला
उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू
उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या...
महिला
एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना
आजच्या आधुनिक समाजात स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असली, तरी ‘एकल महिला’ (Single Women) म्हणून जगणाऱ्या भगिनींना आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना...
लाईफ स्टाईल
डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज
स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट...
महिला
लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या
अलीकडील काळात देशभरात नोकरी टिकवण्यासाठी, परदेशातील नोकरीची स्वप्ने आणि सोशल मीडियावरील ओळखी यांच्या माध्यमातून महिलांना फसवण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर...
सामाजिक
सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज
आजचा आधुनिक समाज विज्ञानाच्या जोरावर प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असला, तरी दुसरीकडे त्याचा नैतिक पाया ढासळत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. नुकतीच...
मराठवाडा
ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय
महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो...
विशेष
जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार
वरळीच्या रॅलीमध्ये एका महिलेने राज्य भाजपाने काढलेली रॅली थांबवण्याचे जे प्रकार केले त्याला पुढे करून महिलाच या महिला विधेयकाच्या विरोधात आहेत असा भासवण्याचा प्रयत्न...
सामाजिक
पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’
‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक - घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी,...