बातम्या
मंत्रीमंडळाने 4,860 विशेष शिक्षक पदे निर्माण करण्यास आणि कर्मचाऱ्यांसाठी वाढीव सेवानिवृत्ती ला दिली मंजुरी
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी ४,८६० विशेष शिक्षक पदे निर्माण करण्याचे मंजूर केले आहे. हे पदे विशेष शिक्षणाची...
सामाजिक
संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे
कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10...
पश्चिम महाराष्ट्र
“अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं”; शरद पवारांकडे मुस्लिम समाजाची मागणी
अहिल्यानगर : मागील कित्येक वर्षांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी वारंवार केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' (Ahilyanagar) करावे, अशी मागणी मोठ्या...
खेळ
ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप: भारतीय जोडीने नेमबाजीत जिंकले कांस्यपदक
ISSF ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय जोडीने शूटिंग मध्ये काँस्य पदक जिंकले आहे . लीमा,पेरूमध्ये झालेल्या स्पर्धेत, गौतमी भानोत आणि अजय मलिक यांनी १० मीटर...
बातम्या
आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट...
शेती
देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर
महाराष्ट्र : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज झाला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत...
शेती
कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खरीप हंगाम अनुदान वितरण सुरू
मुंबई : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा ई – शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ...
शेती
राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते
शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते...